Pune : साधूंना झालेल्या मारहाणप्रकरणी सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार, गोसावी समाजाची भूमिका

जत तालुक्यातल्या लवंगा येथे ही घटना घडली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून साधूंची सर्व माहिती तपासून त्यांची सुटका केली. मूळच्या उत्तर प्रदेशातील (Utter Pradesh) असलेल्या या चौघा साधूंना मारहाण केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Pune : साधूंना झालेल्या मारहाणप्रकरणी सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार, गोसावी समाजाची भूमिका
| Updated on: Sep 15, 2022 | 11:56 AM

पुणे : सांगलीतील जतमध्ये सांधूंना झालेल्या मारहाणीचा गोसावी (Gosavi) समाजाने निषेध केला आहे. मुले पळवण्यासाठी आलेली टोळी समजून सांगली जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात ज्या चार साधूंना मारहाण झाली, त्या घटनेचा निषेध पुण्यात गोसावी समाजाच्या वतीने नोंदवण्यात आला आहे. या प्रकारचा घटना वारंवार घडतात, याला आळा बसावा, अशी मागणी या समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना (Collector) गोसावी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती गोसावी समाजातर्फे देण्यात आली आहे. जत तालुक्यातल्या लवंगा येथे ही घटना घडली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून साधूंची सर्व माहिती तपासून त्यांची सुटका केली. मूळच्या उत्तर प्रदेशातील (Utter Pradesh) असलेल्या या चौघा साधूंना मारहाण केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.