येत्या 24 तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे प्रशासनदेखील सतर्क झालेलं आहे. मुंबई शहर, उपनगर आणि ठाण्यात गेल्या दोन तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.

येत्या 24 तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा
| Updated on: Aug 16, 2022 | 3:18 PM

मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे प्रशासनदेखील सतर्क झालेलं आहे. मुंबई शहर, उपनगर आणि ठाण्यात गेल्या दोन तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. हाय-टाईड आणि उंच लाटांमुळे प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. पुढील 24 तास पावसाची परिस्थिती अशीच राहील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. राज्यात सोमवारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह पुणे आणि साताऱ्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपासून संपूर्ण राज्यभरात पावसाने चांगलाच जोर धरला होता. विदर्भ, मराठवाड्यात काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.