Maharashtra मध्ये राज्यपाल पर्यायी शासन व्यवस्था चालवतायत, Vinayak Raut यांचा आरोप
राज्यात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या, पण म्हणावी तशी मदत मिळाली नाही. देशाला सर्वात जास्त महसूल महाराष्ट्र राज्य देत - GST परतावा लवकर मिळावा, अशी खासदार राऊत यांनी राजनाथ सिंह यांच्याकडे मागणी केली आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यात राज्यपाल पर्यायी शासन व्यवस्था चालवत आहेत. खासदार विनायक राऊत यांनी सर्वपक्षीय बैठकीत तक्रार केली. 12 विधानपरिषद आमदारांची नियुक्ती अजूनही नाही, राज्यपालांनी संयुक्तिक काम करावं. राज्यात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या, पण म्हणावी तशी मदत मिळाली नाही. देशाला सर्वात जास्त महसूल महाराष्ट्र राज्य देत – GST परतावा लवकर मिळावा, अशी खासदार राऊत यांनी राजनाथ सिंह यांच्याकडे मागणी केली आहे.
Latest Videos
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
