Maharashtra मध्ये राज्यपाल पर्यायी शासन व्यवस्था चालवतायत, Vinayak Raut यांचा आरोप
राज्यात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या, पण म्हणावी तशी मदत मिळाली नाही. देशाला सर्वात जास्त महसूल महाराष्ट्र राज्य देत - GST परतावा लवकर मिळावा, अशी खासदार राऊत यांनी राजनाथ सिंह यांच्याकडे मागणी केली आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यात राज्यपाल पर्यायी शासन व्यवस्था चालवत आहेत. खासदार विनायक राऊत यांनी सर्वपक्षीय बैठकीत तक्रार केली. 12 विधानपरिषद आमदारांची नियुक्ती अजूनही नाही, राज्यपालांनी संयुक्तिक काम करावं. राज्यात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या, पण म्हणावी तशी मदत मिळाली नाही. देशाला सर्वात जास्त महसूल महाराष्ट्र राज्य देत – GST परतावा लवकर मिळावा, अशी खासदार राऊत यांनी राजनाथ सिंह यांच्याकडे मागणी केली आहे.
Follow Us
Latest Videos
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
