Special Report : लसीकरणात जगाचं नेतृत्व करणाऱ्या भारतालाच 2 महिन्यात लस आयात करावी लागली
लस निर्मितीची जगातील सर्वात मोठी कंपनी भारतात असूनही, भारतात लसीकरण केंद्रांवर लसी संपल्याचे बोर्ड लागतायत. महाराष्ट्र सरकार लस पुरवठा करण्याची मागणी करत आहे. सुरुवातीला केंद्राने महाराष्ट्राला पुरेपूर लस दिल्याचा दावा केला होता. मात्र, देशभरातील अनेक राज्यात सध्या लसींचा तुटवडा भासतो आहे.
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
