Special Report : लसीकरणात जगाचं नेतृत्व करणाऱ्या भारतालाच 2 महिन्यात लस आयात करावी लागली
लस निर्मितीची जगातील सर्वात मोठी कंपनी भारतात असूनही, भारतात लसीकरण केंद्रांवर लसी संपल्याचे बोर्ड लागतायत. महाराष्ट्र सरकार लस पुरवठा करण्याची मागणी करत आहे. सुरुवातीला केंद्राने महाराष्ट्राला पुरेपूर लस दिल्याचा दावा केला होता. मात्र, देशभरातील अनेक राज्यात सध्या लसींचा तुटवडा भासतो आहे.
Follow Us
Latest Videos
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी