देशात न्याय राहिलेला नाही, तपास यंत्रणेचा गैरवापर सुरु- जयंत पाटील
देशात न्याय राहिलेला नाही, तपास यंत्रणेचा गैरवापर सुरु- जयंत पाटील
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुल करण्याचे आदेश दिल्याप्रकरणी सीबीआयने एफआरआय दाखल केला आहे. तसेच त्यांच्या घरावर छापासुद्धा टाकण्यात आला. या प्रकारामुळे महाविकासा आघाडीच्या नेत्यांनी गंभीर टीका केली आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी देशात न्याय राहिलेला नाही. सध्या देशात तपास यंत्रणेचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप केला आहे.
Follow Us
Latest Videos
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
