देशात न्याय राहिलेला नाही, तपास यंत्रणेचा गैरवापर सुरु- जयंत पाटील
देशात न्याय राहिलेला नाही, तपास यंत्रणेचा गैरवापर सुरु- जयंत पाटील
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुल करण्याचे आदेश दिल्याप्रकरणी सीबीआयने एफआरआय दाखल केला आहे. तसेच त्यांच्या घरावर छापासुद्धा टाकण्यात आला. या प्रकारामुळे महाविकासा आघाडीच्या नेत्यांनी गंभीर टीका केली आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी देशात न्याय राहिलेला नाही. सध्या देशात तपास यंत्रणेचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप केला आहे.
Follow Us
Latest Videos
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
