देशात न्याय राहिलेला नाही, तपास यंत्रणेचा गैरवापर सुरु- जयंत पाटील
देशात न्याय राहिलेला नाही, तपास यंत्रणेचा गैरवापर सुरु- जयंत पाटील
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुल करण्याचे आदेश दिल्याप्रकरणी सीबीआयने एफआरआय दाखल केला आहे. तसेच त्यांच्या घरावर छापासुद्धा टाकण्यात आला. या प्रकारामुळे महाविकासा आघाडीच्या नेत्यांनी गंभीर टीका केली आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी देशात न्याय राहिलेला नाही. सध्या देशात तपास यंत्रणेचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप केला आहे.
Latest Videos
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
