Video : लासलगावमध्ये कांदा लिलाव पुन्हा सुरू; कांद्याला दर किती? पाहा…

लासलगामध्ये कांदा लिलाव प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी हा लिलाव बंद ठेवला होता. तो आता सुरु झाला आहे. पाहा...

Video : लासलगावमध्ये कांदा लिलाव पुन्हा सुरू; कांद्याला दर किती? पाहा...
| Updated on: Feb 28, 2023 | 2:32 PM

चैतन्य गायकवाड, लासलगाव नाशिक : नाशिकमधील लासलगामध्ये कांदा लिलाव प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली आहे.कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने काल तब्बल 10 तास शेतकऱ्यांनी लिलाव ठप्प केले होते. पालकमंत्री दादा भुसे यांनी या शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी दादा भुसे यांच्याकडे सहा प्रमुख मागण्या ठेवल्या. दादा भुसे यांनी आठ दिवसांत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर आज आता लिलाव सुरू झाला आहे. ठिकठिकाणाहून शेतकरी आपला कांदा घेऊन लासलगावमध्ये दाखल झाले आहेत. सकाळपासून जवळपास 15 ते 16 हजार क्विंटल कांद्याचालिलाव झाला आहे. सरासरी 500 ते 600 रुपये क्विंटल कांद्याला भाव सुरू आहे. मात्र भाव कमीच असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.