Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराचे महत्त्वाचे मुद्दे

विस्ताराच्या पहिल्या टप्यात फडणवीसांच्या निकटवर्तीयांना संधी मिळाली आहे. यात महत्त्वाचे म्हणजे अपक्ष आमदारांना पहिल्या टप्यात मंत्रिपद मिळालेले नाही. आमदार बच्चू कडू यांचा क्रमांकसुद्धा पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात लागलेला नाही.

| Updated on: Aug 09, 2022 | 1:29 PM

आज राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडत आहे. शिंदे आणि भाजप सरकारच्या एकूण 18 आमदार शपथ ग्रहण करणार आहे यात शिंदे सरकारच्या नऊ आणि भाजप सरकारच्या नऊ आमदारांची वर्णी लागली आहे. भाजपच्या आरोपानंतर मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोड यांनासुद्धा मंत्रिपद देण्यात आले आहे. विस्ताराच्या पहिल्या टप्यात फडणवीसांच्या निकटवर्तीयांना संधी मिळाली आहे. यात महत्त्वाचे म्हणजे अपक्ष आमदारांना पहिल्या टप्यात मंत्रिपद मिळालेले नाही. आमदार बच्चू कडू यांचा क्रमांकसुद्धा पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात लागलेला नाही. पहिल्याच टप्यात औरंगाबाद जिल्ह्याला मात्र लॉटरी लागलेली आहे. भाजपमधून तीन तर शिंदे गटाकडून एक असे तीन मंत्री औरंगाबाद जिल्ह्याला मिळाले आहेत. मुख्य म्हणजे आरोप झालेल्या चार आमदारांनीसुद्धा शपथ घेतली आहे.

 

Follow us
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.