Farmer’s News : शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
राज्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. याबद्दलची माहिती राज्याच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना 53 हजार 727 कोटींची भरपाई दिली जाणार आहे. गेल्या पाच वर्षात 53 हजार 727 कोटींची भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यानंतर आता ही भरपाई देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याबद्दलची माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीकविम्याचे 26 हजार 484 कोटी दिले जाणार आहेत. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Published on: Mar 24, 2025 02:49 PM
Follow Us
Latest Videos
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी

