शेतकरी
देशात 60 टक्के शेतकरी आहेत. मात्र, प्रत्येक राज्यातील आणि त्या राज्यातील प्रत्येक जिल्हा, तसेच प्रांतातील शेतकऱ्यांची स्थिती एक सारखी नाहीये. प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती, त्याच्यासमोरील आव्हाने आणि समस्या वेगळ्या आहेत. कधी पावसाने दिलेली ओढ तर कधी पावसाने उडवून दिलेली दाणादाण... कधी ओला तर कधी सुका दुष्काळ यामुळे शेतकरी वर्गाचं नेहमी नुकसान होत असतं. अशावेळी सरकार शेतकऱ्यांसाठी भरीव योजना अंमलात आणते. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापासून ते त्यांच्या मालाला भाव देण्यापर्यंतची कामे सरकार करत असते. सध्या स्वामिनाथन आयोग लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. या बजेटमध्ये या मागणीवर विचार होतो की नाही हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.
PM Modi : नैसर्गिक शेती हे भारताचे भविष्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लिंक्डइनवर खास पोस्ट
PM Modi and Natural Farming : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लिंक्डइनवर एक पोस्ट करत नैसर्गिक शेतीबद्दल आपले विचार माडंले आहेत. "दोन आठवड्यांपूर्वी मी कोइम्बतूर येथे झालेल्या नैसर्गिक शेतीवरील शिखर परिषदेत सहभागी होतो, यामुळे मी प्रभावित झाले असं पंतप्रधानांनी म्हटले आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 3, 2025
- 6:32 pm
बीड: शेतकऱ्यांनी छत्रपती सहकारी साखर कारखाना बंद पाडला
बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे गेल्या आठ दिवसांपासून भाव वाढीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी प्रत्येक गावागावात टायर पेटवून कारखानदारांचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले. यानंतर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली ती बैठक निष्फळ ठरली. यानंतर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्यांच्या गाडीची हवा सोडून दिली तर अनेक ट्रॅक्टरची आणि ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची हवा सोडत छत्रपती सहकारी साखर कारखाना बंद पाडला आहे
- बापू गायकवाड
- Updated on: Nov 29, 2025
- 11:27 pm
नजर लागू नये म्हणून चक्क सनी लियोनीचा फोटो शेतात लावला; शेतकऱ्याच्या करामतीने गावकरी खो खो हसले
Sunny Leone Photo in Farm : बॉलिवूडमधील एक बोल्ड अभिनेत्री म्हणून सनी लिओनीची ओळख आहे. अशातच आता एका शेतकऱ्याने आपल्या शेतात तिचा फोटो लावला आहे. यामुळे या शेतकऱ्यांची सगळीकडे चर्चा रंगली आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Nov 28, 2025
- 3:43 pm
शेतकऱ्यांच्या कर्जाविषयी सर्वात मोठी खुशखबर, सरकारनं थेट घेतला मोठा निर्णय; नेमकं काय ठरलं?
Good News for Farmers : राज्यातील शेतकर्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने कर्जाविषयी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Nov 26, 2025
- 10:37 pm
परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत खासगी पद्धतीने कापूस खरेदीला सुरुवात
परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत खासगी पद्धतीने कापूस खरेदील सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी खासगी व्यापाऱ्यांनी कापसाला 7 हजार 251 इतका दर दिला आहे. आता आगामी काळात कापसाची आयात वाढण्याची शक्यता आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Nov 21, 2025
- 11:27 pm
पीएम किसान योजनेचे पैसे आले भो… पटापटा चेक करा, महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात किती?
PM Kisan 21st Installment Release : पीएम किसान योजनेचा 21 हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याची माहिती दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Nov 19, 2025
- 5:32 pm
PM Kisan: 2000 रुपये खात्यात आले की नाही? एका क्लिकवर बॅलेन्स तपासा
PM Kisan Yojana: पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा 21 वा हप्ता आज जमा होत आहे. लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. तुमच्या खात्यात 2,000 रुपये आले की नाही? एका क्लिकवर जाणून घ्या
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 19, 2025
- 3:22 pm
PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना मोठा फटका; 19 नोव्हेंबर रोजी नाही मिळणार 21 वा हप्ता, पीएम किसान योजनेची अपेडट काय?
PM Kisan Yojana 21st Installment: 19 नोव्हेंबर रोजी या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अगोदर त्यांचे स्टेट्स ऑनलाईन तपासणे आवश्यक आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 16, 2025
- 3:15 pm
जालन्यात शेतकऱ्याचं अनोखं आंदोलन, स्वत:ला जमिनीत गाडलं
जालन्यात शेतकऱ्यानं अनोखं आंदोलन केलं आहे, यावेळी शेतकऱ्यानं स्वत:ला जमिनीत गाडून घेतल्यानं हे आंदोलन चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Nov 15, 2025
- 10:14 pm
PM Kisan Yojana: बिहारमध्ये विजयाची त्सुनामी; पीएम मोदी 11 कोटी शेतकऱ्यांना गिफ्ट देणार, या दिवशी बँक खात्यात जमा होईल पैसा
PM Kisan Scheme update The 21st installment: एनडीएला बिहारमध्ये दणदणीत विजय मिळाला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 15, 2025
- 11:38 am
सात दिवसाने का मरता मी पेट्रोल आणून देतो आताच मरा… नायब तहसीलदाराचा शेतकऱ्याला आत्महत्या करण्याचा सल्ला; महाराष्ट्रभर संताप
Buldhana Farmer News: बुलढाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला नायब तहसीलदाराने आत्महत्या करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Nov 14, 2025
- 3:49 pm
PM Kisan Scheme: आनंदवार्ता धडकली! पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता मिळणार, केंद्र सरकार करू शकते आज घोषणा
PM Kisan Scheme Update : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर 14 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. सुरुवातीचे कौल एनडीएच्या बाजूने आहे. त्यातच शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता येण्याची दाट शक्यता आहे. आज याविषयीची घोषणा होऊ शकते.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 12, 2025
- 2:05 pm
बुलढाणा : तूर पीक शेंगांनी लदबदले, शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्नाची अपेक्षा
परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कपाशी, सोयाबीन, मका सह इतर पिकांचे मोठे नुकसान केले. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला, मात्र हाच परतीचा पाऊस तूर पिकांसाठी आता पोषक ठरला आहे. सध्या तूर पीक जोमात असून फुलारा अवस्थेत असल्याने तूर पीक लदबदले असल्याचे दिसत आहे. सोबतच काही ठिकाणी तर शेंगा लागल्या असून उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. यामुळे मात्र परतीच्या पावसाने जे नुकसान आहे ते थोडाफार का होईना भरून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Nov 8, 2025
- 11:18 pm
इचलकरंजी: ऊस आंदोलन पेटले, आंदोलक-पोलीसांत झटापट, पहा Video
शिरोळमध्ये ऊस आंदोलन पेटले आहे, यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरोळ इथे आंदोलक पोलिसांत तीव्र झटापट झाली आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात धनाजी चुडमुंगे बेशुद्ध पडले. आंदोलनातील काही युवकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Nov 8, 2025
- 11:09 pm
आधी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना डिवचलं, अंगाशी आल्यावर यूटर्न…विखे पाटील म्हणतात, एखाद्या…
Radhakrishna Vikhe Patil: राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले होते. यावरून विखे पाटवांवर सडकून टीका करण्यात आली होती. यानंतर आता विखे पाटलांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Nov 8, 2025
- 3:56 pm