AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खुशखबर आलीच! शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार 2000 रुपये, थेट बँक खात्यात पैसे येणार!

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 22 वा हप्ता कधी दिला जाणार, याची वाट पाहिली जात आहे. आता या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये पाठवले जाऊ शकतात. याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

| Updated on: Mar 10, 2026 | 7:43 PM
Share
देशभरातील कोट्यवधी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 2000 रुपयांची वाट पाहात आहेत. अगोदर हे पैसे फेब्रुवारी महिन्यातच दिले जातील, असे सांगितले जात होते. परंतु अद्याप शेतकऱ्यांना हे पैसे मिळालेले नाहीत. असे असतानाच आता या पैशांबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

देशभरातील कोट्यवधी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 2000 रुपयांची वाट पाहात आहेत. अगोदर हे पैसे फेब्रुवारी महिन्यातच दिले जातील, असे सांगितले जात होते. परंतु अद्याप शेतकऱ्यांना हे पैसे मिळालेले नाहीत. असे असतानाच आता या पैशांबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

1 / 5
पीएम शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात. तीन टप्प्यांत ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते. आता शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 22 वा हप्ता मिळणार आहे.

पीएम शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात. तीन टप्प्यांत ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते. आता शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 22 वा हप्ता मिळणार आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार हा 22 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येत्या 13 मार्च रोजी येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 मार्च रोजी आसामच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदी या हप्त्याची घोषणा करतील, अशी शक्यता व्यक्त केली जाते. परंतु याबाबतची अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा सरकारने केलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार हा 22 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येत्या 13 मार्च रोजी येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 मार्च रोजी आसामच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदी या हप्त्याची घोषणा करतील, अशी शक्यता व्यक्त केली जाते. परंतु याबाबतची अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा सरकारने केलेली नाही.

3 / 5
यायाधीचा 21 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2025 सालाच्या शेवटी पाठवण्यात आला होता. सामान्यत: प्रत्येक चार महिन्यांनी हे पैसे शेतकऱ्यांना दिले जातात. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही, त्यांना हा हप्ता मिळणार नाही.

यायाधीचा 21 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2025 सालाच्या शेवटी पाठवण्यात आला होता. सामान्यत: प्रत्येक चार महिन्यांनी हे पैसे शेतकऱ्यांना दिले जातात. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही, त्यांना हा हप्ता मिळणार नाही.

4 / 5
न

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.