उध्दव ठाकरे हिंदुत्व सोडणार नाही असं लिहून देणार का?, प्रतिज्ञापत्रावरून संदीप देशपांडेचा टोला
एकनिष्ठतेच्या प्रमाणपत्रावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. उध्दव ठाकरे हिंदुत्व सोडणार नाही असं लिहून देणार का?, असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.
आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे आता शिवसेनेने सावध पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. आता शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. आमचा ठाकरेंच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे असे हे पत्र असणार आहे. आता यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. उध्दव ठाकरे हिंदुत्व सोडणार नाही असं लिहून देणार का?, असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.
Published on: Jul 02, 2022 09:46 AM
Follow Us
Latest Videos
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर

