Shirdi Protest | कोरोना काळात साई मंदिरात फुल, हारांवर घालण्यात आलेली बंदी उठवण्यासाठी आंदोलन

या लक्षवेधी आंदोलनात शेतकरी आणि व्यवसायीकही सहभागी झाले होते.अनेक वर्षांपासून सुरू असलेली फुले हार प्रसाद वाहण्याची परंपरा पुन्हा सुरू करावी अशी मागणी संजय काळे यांनी केली आहे.

Shirdi Protest | कोरोना काळात साई मंदिरात फुल, हारांवर घालण्यात आलेली बंदी उठवण्यासाठी आंदोलन
| Updated on: Aug 17, 2022 | 6:45 PM

शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून दररोज हजारो साईभक्‍त येत असतात.. दर्शनाला जाताना भक्त फुल – हार प्रसाद घेऊन जातात आणि श्रद्धेने साई समाधीवर चढवत असतात.. मात्र कोरोना काळात हार फुले वाहण्यास बंदी घातली गेल्याने आजही भक्तांना फुल हार वाहता येत नाहीए.. शिर्डी परिसरातील हजारो शेतकरी फुल शेती करतात तर अनेक व्यावसायिकांची उपजिवीका त्यावर अवलंबून आहे.आता कोरोना संपलाय, हजारो भाविक दर्शनाला येत असूनही हार फुलावर घातलेली बंदी उठवली गेली नाही त्यामुळे शेतकरी आणि व्यवसायीक आर्थिक संकटात सापडले आहेत.सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आज कोपरगाव ते शिर्डी पायी प्रवास करत शिर्डीतील द्वारकामाई मंदिरासमोर फुले वाहिली..या लक्षवेधी आंदोलनात शेतकरी आणि व्यवसायीकही सहभागी झाले होते.अनेक वर्षांपासून सुरू असलेली फुले हार प्रसाद वाहण्याची परंपरा पुन्हा सुरू करावी अशी मागणी संजय काळे यांनी केली आहे.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.