Video | नामदेव महाराज यांची पालखी कधीही आळंदीतून पंढरपूरकडे येत नाही, कारण काय ?

मात्र, नामदेव महाराज यांची पालखी कधीही आळंदी येथून पंढरपूरकडे येत नाही. तर ती पंढरपूरमधून वाखरी येथे भेटीकरता जात असते.

Video | नामदेव महाराज यांची पालखी कधीही आळंदीतून पंढरपूरकडे येत नाही, कारण काय ?
| Updated on: Jul 18, 2021 | 6:54 PM

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी सर्व संतांच्या पालख्या आळंदी येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. पंढरपूर येथील वाखरी येथे शेवटचं रिंगण झाल्यानंतर या सर्व संतांच्या पालख्यांची भेट होत असते. मात्र, नामदेव महाराज यांची पालखी कधीही आळंदी येथून पंढरपूरकडे येत नाही. तर ती पंढरपूरमधून वाखरी येथे भेटीकरता जात असते. त्याविषयी नामदेव महाराज यांचे वंशज नामदास महाराज यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

Follow us
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.