AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narayan Rane | सरकार जाण्याची भीती असल्यानंच मंदिरं बंद, नारायण राणे यांची सरकारवर टीका

Narayan Rane | सरकार जाण्याची भीती असल्यानंच मंदिरं बंद, नारायण राणे यांची सरकारवर टीका

| Edited By: | Updated on: Aug 23, 2021 | 3:19 PM
Share

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकार जाण्याची भीती असल्यानंच राज्यातील मंदिरं बंद असल्याचं ते म्हणाले आहेत. 

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकार जाण्याची भीती असल्यानंच राज्यातील मंदिरं बंद असल्याचं ते म्हणाले आहेत.