Nawab Malik | चंद्रकांत पाटलांनी शिवरायांच्या नावाचं राजकारण केलं : नवाब मलिक
शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, कुणावर अन्याय त्यांनी केला नाही, सर्वधर्मियांना घेऊन ते सत्ता चालवत होते. चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ माफी मागायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलीय.
चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं राजकारण केलंय. हिंदू मतांची वोटबँक तयार केली हे सांगणं महाराजांचा अपमान आहे. शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, कुणावर अन्याय त्यांनी केला नाही, सर्वधर्मियांना घेऊन ते सत्ता चालवत होते. चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ माफी मागायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलीय. तर गिरीश महाजन यांनी पोलिस दलाला बदनाम करण्याचं काम केलंय. पोलीस दलात महिलाही असतात, त्यांनी तात्काळ माफी मागावी, असं नवाब मलिक म्हणाले.
Follow Us
Latest Videos
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi

