Nawab Malik | चंद्रकांत पाटलांनी शिवरायांच्या नावाचं राजकारण केलं : नवाब मलिक
शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, कुणावर अन्याय त्यांनी केला नाही, सर्वधर्मियांना घेऊन ते सत्ता चालवत होते. चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ माफी मागायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलीय.
चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं राजकारण केलंय. हिंदू मतांची वोटबँक तयार केली हे सांगणं महाराजांचा अपमान आहे. शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, कुणावर अन्याय त्यांनी केला नाही, सर्वधर्मियांना घेऊन ते सत्ता चालवत होते. चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ माफी मागायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलीय. तर गिरीश महाजन यांनी पोलिस दलाला बदनाम करण्याचं काम केलंय. पोलीस दलात महिलाही असतात, त्यांनी तात्काळ माफी मागावी, असं नवाब मलिक म्हणाले.
Follow Us
Latest Videos
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त

