Nawab Malik | ‘आमचं आणि शिवसेनेचं जमतंय हे भाजपाला पचनी पडत नाही’
आमचं आणि शिवसेने(ShivSena)चं जमतं हे भाजपाला पचनी पडत नाही, असं राष्ट्रवादी(NCP)चे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटलंय.
आमचं आणि शिवसेने(ShivSena)चं जमतं हे भाजपाला पचनी पडत नाही, असं राष्ट्रवादी(NCP)चे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटलंय. भाजपानं शिवसेनेचं खच्चीकरण केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. साम-दाम-दंड-भेद ही देवेंद्र फडणवीस यांची भाषा आहे. अनेक वर्ष सोबत राहून गळा कसा कापायचा, आकड्याचा खेळ कसा खेळायचा हे भाजपाकडून शिकावं, असंही ते म्हणाले.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
