Nawab Malik | ‘आमचं आणि शिवसेनेचं जमतंय हे भाजपाला पचनी पडत नाही’
आमचं आणि शिवसेने(ShivSena)चं जमतं हे भाजपाला पचनी पडत नाही, असं राष्ट्रवादी(NCP)चे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटलंय.
आमचं आणि शिवसेने(ShivSena)चं जमतं हे भाजपाला पचनी पडत नाही, असं राष्ट्रवादी(NCP)चे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटलंय. भाजपानं शिवसेनेचं खच्चीकरण केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. साम-दाम-दंड-भेद ही देवेंद्र फडणवीस यांची भाषा आहे. अनेक वर्ष सोबत राहून गळा कसा कापायचा, आकड्याचा खेळ कसा खेळायचा हे भाजपाकडून शिकावं, असंही ते म्हणाले.
Follow Us
Latest Videos
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ

