“आता लोकांचे आश्रू पुसणे गरजेचे”, खासदार Srinivas Patil यांचं भावूक मत
लोकांचे अश्रू पुसणे आता गरजेचे आहे त्यांना धीर देणे गरजेचे आहे, असेल पाटील यावेळी म्हणाले.
दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे कराडचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सुदधा पूरग्रस्त भागाचा दौरा केला. महाबळेश्वरच्या 85 गावांचा संपर्क तुटला आहे. मोबाईल बंद आहेत, वीज बंद आहेत. शिजवलेले तसेच कोरडे धान्य सुद्धा लोकांना वाटप केले जात आहे. आरोग्य केंद्र उघडले आहे. लोकांचे अश्रू पुसणे आता गरजेचे आहे त्यांना धीर देणे गरजेचे आहे, असेल पाटील यावेळी म्हणाले.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
