एमपीएससी विद्यार्थ्यांच्या 18 तासांच्या आंदोलनाला यश, नवा अभ्यासक्रम 2025 पासूनच होणार लागू

एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम, नवे नियम यांना मुख्यमंत्र्यांकडून तत्वतःमान्यता, लवकरच होणार अधिकृत घोषणा

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या 18 तासांच्या आंदोलनाला यश, नवा अभ्यासक्रम 2025 पासूनच होणार लागू
| Updated on: Jan 31, 2023 | 2:36 PM

मुंबई : पुण्यातील अलका चौकात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. एमपीएससी परीक्षेसाठीचे नवे नियम आणि अभ्यासक्रम हा 2023 पासून लागू न करता 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला यश आले असून एमपीएससीचे नवीन नियम 2025 पासून लागू होणार असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या निर्णयामुळे एमपीएसी परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न मंत्रिबैठकीत मांडला होता. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांकडून तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती आहे. तर एमपीएससीला राज्य सरकारतर्फे विनंती करण्यात येणार असून यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.