Ashadhi Ekadashi 2021 | औरंगाबादेत आसावरी लिंगाडे हिने रांगोळीतून साकारला विठुराया

आषाढी एकादशीनिमित्त अवघा महाराष्ट्र विठुमाऊलीच्या रंगात रंगला आहे. औरंगाबादेतील आसावरी लिंगाडे यांनीतर थेट रांगोळीतून विठुरायाला साकारले आहे.

Ashadhi Ekadashi 2021 | औरंगाबादेत आसावरी लिंगाडे हिने रांगोळीतून साकारला विठुराया
| Updated on: Jul 20, 2021 | 2:05 PM

आज आषाढी एकादशीनिमित्त सर्वत्र विठुच्या नामाचा गजर होत आहे. अवघा महाराष्ट्र विठुमाऊलीच्या रंगात रंगला आहे. कोरोनाचे संकट असल्यामुळे पंढरपुरात गर्दी न करण्याचे आदेश असल्याने अत्यंत पारंपरिक पद्धतीने आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. सर्व विठ्ठलाचे भक्त घरुनच माऊलीचा आशीर्वाद घेत आहेत. औरंगाबादेतील आसावरी लिंगाडे यांनीतर थेट रांगोळीतून विठुरायाला साकारले आहे.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.