Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावरील अपघात म्हणजे सरकारने केलेली हत्या, कुणी केला हल्लाबोल?

VIDEO | छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर येथे समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाष्य केले आहे. समृद्धी महामार्गावर अपघात नाही तर सरकारने केलेल्या हत्या आहेत, असे म्हणत अंबादास दानवे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावरील अपघात म्हणजे सरकारने केलेली हत्या, कुणी केला हल्लाबोल?
| Updated on: Oct 15, 2023 | 11:41 AM

छत्रपती संभाजीनगर, १५ ऑक्टोबर २०२३ | छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर येथे समृद्धी महामार्गावर काल रात्री भीषण अपघात झाला आहे. यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाष्य केले आहे. समृद्धी महामार्गावर अपघात नाही तर सरकारने केलेल्या हत्या आहेत, असे म्हणत अंबादास दानवे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. तर आरटीओ अधिकाऱ्यामुळे झालेल्या या अपघातात आरटीओ अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करा, अशी थेट मागणी अंबादास दानवे यांनी सरकारकडे केली आहे. अपघात नाही तर सरकारने खून केले आहेत. आरटीओच्या पाठलागामुळे हा अपघात झाला आहे. त्यामुळे आरटीच्या अधिकाऱ्यावर कलम ३०२ नुसार हत्येचा गुन्हा दाखल करा, असे म्हणत अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे, असे म्हणत अंबादास दानवे यांनी त्या आरटीओ अधिकाऱ्यांना चांगलंच फटकारलं आहे.

Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.