India – Pakistan Conflict : भारताकडून पेजर हल्ला होण्याची भेदरलेल्या पाकिस्तानला वाटतेय भीती
घाबरलेल्या पाकिस्तानकडून नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तानकडून नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हल्ला किंवा आपत्तीजनक परिस्थितीत अलर्ट करण्यासाठी हा सायरन बसवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे केवळ भारताकडून होणाऱ्या हल्ल्याच्या विचाराच्या भीतीने पाकिस्तानची झोप उडलेली आहे. खैबर पख्तूनख्व्वा यांच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान पाकिस्तानला आता लेबनॉन प्रमाणे हल्ल्याची भीती वाटते आहे. पाकिस्तानी विश्लेषक जावेद चौधरी याने पाकच्या नागरिकांना हा इशारा दिला आहे. 24 तासातून एकदा नागरिकांनी आपले फोन बंद करावेत असं जावेद चौधरीने सांगितलं आहे. भारत डिजिटल हल्ला करू शकतो असंही त्याने म्हंटलं आहे.
Published on: May 01, 2025 04:12 PM
Latest Videos

फायदा करून देणार 100 टक्के... दमानियांचा सुपेकरांवर आरोप, ऐकवली ऑडिओ

वैष्णवीकडून 2 वर्षांपूर्वीच आत्महत्येचा प्रयत्न, कीटकनाशक पिऊन...

सासऱ्यानं सूनेच्या छातीवर...मयुरीच्या आईच 7 महिन्यापूर्वी आयोगाला पत्र

नुसता माज, सौंदर्य पाहून पद..चाकणकरांवर करूणा शर्मा भडकल्या दिला इशारा
