Kolhapur Rain : राजाराम बंधारा यावर्षी दुसऱ्यांदा पाण्याखाली

Kolhapur Rain कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी जोरदार पाऊस झाला.  पावसामुळे राजाराम बंधारा यावर्षी दुसऱ्यांदा पाण्याखाली गेल्याचे पहायला मिळाले. पावसामुळे पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पाणीपतळीत वाढ झाली आहे.

Kolhapur Rain : राजाराम बंधारा यावर्षी दुसऱ्यांदा पाण्याखाली
| Updated on: Aug 07, 2022 | 10:32 AM

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी जोरदार पाऊस झाला.  पावसामुळे राजाराम बंधारा यावर्षी दुसऱ्यांदा पाण्याखाली गेल्याचे पहायला मिळाले. पावसामुळे पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पाणीपतळीत वाढ झाली असून, नदी काठच्या लोकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  राधानगरी धरण 77 टक्के भरलं आहे. जून महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. मात्र जुलैमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहिले. पुन्हा एकदा ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली मात्र आता राज्याच्या अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे.

 

Follow us
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.