50 खोके घेणाऱ्यांनी शेतकरी आंदोलनावर टीका करू नये; राजू शेट्टी यांचं कुणावर टीकास्त्र?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केलीय. पाहा...
सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. सांगलीसह अनेक मार्गांवर स्वाभिमानीच्या नेत्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. सांगली ते कोल्हापूर रोडवर अंकली टोल नाक्यावर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केलीय. 50 खोके घेणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका करू नये. नेमकी स्टंटबाजी कोण करतंय हे पुढील काळात कळेल, असा टोला राजू शेट्टी यांनी मंत्री उदय सामंत यांना लगावला आहे.
Published on: Feb 22, 2023 03:07 PM
Follow Us
Latest Videos
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी...
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला...
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी...
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
