Raksha ka Bandhan : रक्षेचं बंधन
या रक्षाबंधनाला, टाटा मोटर्सने "रक्षा का बंधन" या उपक्रमाद्वारे भारताच्या महामार्गांवर संरक्षणाचा भाव साकारला. टाटा मोटर्सच्या जमशेदपूर प्लांटमधील दुर्गा लाईनमधील महिलांनी ट्रक ड्रायव्हर्ससाठी स्वतःच्या हातांनी राख्या तयार केल्या आणि मनापासूनच्या भावना व्यक्त करणारे संदेश लिहिले.
या रक्षाबंधनाला, टाटा मोटर्सने “रक्षा का बंधन” या उपक्रमाद्वारे भारताच्या महामार्गांवर संरक्षणाचा भाव साकारला. टाटा मोटर्सच्या जमशेदपूर प्लांटमधील दुर्गा लाईनमधील महिलांनी ट्रक ड्रायव्हर्ससाठी स्वतःच्या हातांनी राख्या तयार केल्या आणि मनापासूनच्या भावना व्यक्त करणारे संदेश लिहिले — भारताच्या या रोजच्या खऱ्या हिरोंसाठी. या राख्या कलंबोळी ट्रान्सपोर्ट नगरमध्ये पोहोचवण्यात आल्या, जिथे त्या ड्रायव्हर्सच्या मनगटावर बांधण्यात आल्या, आणि त्या क्षणी प्रेम, कृतज्ञता व नात्याचं एक सुंदर बंध निर्माण झालं.
या भावना आणि स्नेहाबरोबरच टाटा मोटर्सकडून एक वचनही देण्यात आलं — चालकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या वचनबद्धतेचं. क्रॅश-टेस्टेड केबिन्स, ADAS, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि हिल स्टार्ट असिस्ट यांसारख्या आघाडीच्या तंत्रज्ञानामधून ही सुरक्षितता दिली जाते. कारण टाटा मोटर्ससाठी प्रत्येक चालक हा कुटुंबाचा एक भाग आहे, आणि प्रत्येक प्रवासाला संरक्षणाची गरज असते.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

