Raosaheb Danve | ‘…म्हणून भारतीय जनतेनं नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवलं’
मी निवडून आले तर गरिबी हटवणार असा नारा माजी पंतप्रधान इंदिरा गांधीं(India Gandhi)नी दिला होता, मात्र गरिबी हटली नाही. ही गरिबी नरेंद्र मोदीं(Narendra Modi)मुळे हटणार, असं वक्तव्य रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केलंय.
मी निवडून आले तर गरिबी हटवणार असा नारा माजी पंतप्रधान इंदिरा गांधीं(India Gandhi)नी दिला होता, मात्र गरिबी हटली नाही. ही गरिबी नरेंद्र मोदीं(Narendra Modi)मुळे हटणार, असं वक्तव्य रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केलंय. या देशातल्या जनतेनं ठरवलं, की देशाचा पंतप्रधान गरीबच झाला पाहिजे. म्हणून त्यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान केलं, असंही ते म्हणाले.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

