Sadabhau Khot | धनगर आरक्षण दिलं नाही, त्यांनी फडणवीसांवर उगाच टीका करु नये : सदाभाऊ
देवेंद्र फडणवीस यांनी जोपर्यंत धनगरांना आरक्षण देत नाही तोपर्यंत आदिवासींना ज्या सवलती आहेत त्या सगळ्या सवलती धनगरांना लागू केल्या होत्या. मग आता या सरकारने धनगर आरक्षणा संदर्भात भूमिका घ्यावी, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
मुंबई : पंधरा वर्ष सत्ता असताना ज्यांनी धनगर आरक्षण दिलं नाही त्यांनी फडणवीसांवर उगाच टीका करू नये. देवेंद्र फडणवीस यांनी जोपर्यंत धनगरांना आरक्षण देत नाही तोपर्यंत आदिवासींना ज्या सवलती आहेत त्या सगळ्या सवलती धनगरांना लागू केल्या होत्या. मग आता या सरकारने धनगर आरक्षणा संदर्भात भूमिका घ्यावी, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
Follow Us
Latest Videos
पुणे महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई; रामेश्वरम कॅफेवरही हातोडा
ठरलं! मुंबईत मनसे, ठाकरे गट पुन्हा एकत्र, तणाव संपला, मनसेला मोठं पद
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही
युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी उपाययोजना सुरू
