Sanjay Raut : काश्मिरी पंडितांवरील हल्ल्यावरून संजय राऊतांचा पंतप्रधान मोदीवर निशाणा

काश्मीरातील हिंदू जीव वाचवण्यासाठी आपल्या मुलाबाळांना घेऊन पलायन करतायत. एवढंच नव्हे तर देशासाठी लढणाऱ्या , देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय मुस्लिम सैनिकांच्या हत्या केल्या जात आहेत. अन तुम्ही कसली सरकारची आठ वर्षे साजरी करताय असा सवाल राऊतांनी विचारला आहे.

Sanjay Raut : काश्मिरी पंडितांवरील हल्ल्यावरून संजय राऊतांचा पंतप्रधान मोदीवर निशाणा
| Updated on: Jun 05, 2022 | 5:27 PM

मुंबई – काश्मिरी पंडितांवर(Kashmiri Pandit) होता असलेल्या हल्ल्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. काश्मिरी पंडितांवर होत असलेले हल्ले हे पंतप्रधान मोदी यांचे अपयश आहे. काश्मिरीपंडित रक्ताच्या थारोळ्यात असताना मोदी सरकार (Modi Government) काश्मीर फाईल्स चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त असल्याचीटीका राऊत यांनी केली आहे. मशीद शिवलिंग शोधणारे काश्मीरच्या मुद्द्यावर गप्प का ? असा सवाल राऊत (sanjay Raut)यांनी केला आहे. काश्मीरातील हिंदू जीव वाचवण्यासाठी आपल्या मुलाबाळांना घेऊन पलायन करतायत. एवढंच नव्हे तर देशासाठी लढणाऱ्या , देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय मुस्लिम सैनिकांच्या हत्या केल्या जात आहेत. अन तुम्ही कसली सरकारची आठ वर्षे साजरी करताय असा सवाल राऊतांनी विचारला आहे.

Follow us
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.