माझ्या मुलीच्या लग्नात ज्या लोकांनी सजावटीचं काम केलं त्यांना ईडी उचलून आणते, हे काय त्यांचं काम आहे का ? तसेच त्यांना किती पैसे मिळाले हेही विचारतात हे काय ईडीचं काम आहे का ? असा संतप्त सवाल देखील संजय राऊत यांनी केला आहे.