राज्यपालांकडून महाराष्ट्रात राजकारण – संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. भगत सिंह कोश्यारी हे राज्यात राजकारण करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. भगत सिंह कोश्यारी हे राज्यात राजकारण करत आहेत. त्यांचा बारा आमदारांच्या नियुक्तीला विरोध आहे. अनेक राज्यांमध्ये राज्यपाल आणि सरकार यांच्यामध्ये संर्घष सुरू असल्याचे पहायला मिळते. मात्र महाराष्ट्रात भाजप आणि राज्यपालांनी राजकारणाची सर्वात खालची पातळी गाठल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
Follow Us
Latest Videos
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....

