राज्यपालांकडून महाराष्ट्रात राजकारण – संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. भगत सिंह कोश्यारी हे राज्यात राजकारण करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. भगत सिंह कोश्यारी हे राज्यात राजकारण करत आहेत. त्यांचा बारा आमदारांच्या नियुक्तीला विरोध आहे. अनेक राज्यांमध्ये राज्यपाल आणि सरकार यांच्यामध्ये संर्घष सुरू असल्याचे पहायला मिळते. मात्र महाराष्ट्रात भाजप आणि राज्यपालांनी राजकारणाची सर्वात खालची पातळी गाठल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
Follow Us
Latest Videos
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा

