Special Report | 12 आमदारांसाठी शिवसेना सुप्रीम कोर्टात
विधान परिषदेच्या 12 आमदारांची नियुक्ती रखडली आहे. राज्यपालांमुळेच आमदरांची नियुक्ती रखडल्याचा आरोप हा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. आता याविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे.
सुप्रीम कोर्टाकडून शुक्रवारी भाजपाच्या बारा आमदारांचे निलंबन रद्द करण्यात आले. यावरून पुन्हा एकदा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगल्याचे पहायला मिळाले. दुसरीकडे विधान परिषदेच्या 12 आमदारांची नियुक्ती रखडली आहे. राज्यपालांमुळेच आमदरांची नियुक्ती रखडल्याचा आरोप हा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. आता याविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे.
Follow Us
Latest Videos
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत

