Special Report | 12 आमदारांसाठी शिवसेना सुप्रीम कोर्टात
विधान परिषदेच्या 12 आमदारांची नियुक्ती रखडली आहे. राज्यपालांमुळेच आमदरांची नियुक्ती रखडल्याचा आरोप हा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. आता याविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे.
सुप्रीम कोर्टाकडून शुक्रवारी भाजपाच्या बारा आमदारांचे निलंबन रद्द करण्यात आले. यावरून पुन्हा एकदा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगल्याचे पहायला मिळाले. दुसरीकडे विधान परिषदेच्या 12 आमदारांची नियुक्ती रखडली आहे. राज्यपालांमुळेच आमदरांची नियुक्ती रखडल्याचा आरोप हा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. आता याविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे.
Latest Videos
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

