AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arvind Sawant | 'परवानगी घेऊन पुतळा बसवण्यात यावा, राजकारण करू नये'

Arvind Sawant | ‘परवानगी घेऊन पुतळा बसवण्यात यावा, राजकारण करू नये’

| Updated on: Jan 16, 2022 | 5:45 PM
Share

अमरावतीच्या प्रकरणी राजकारण करण्यात येवू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी घेऊन बसवावा, असं शिवसेना (Shiv Sena) नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी म्हटलंय

अमरावतीच्या प्रकरणी राजकारण करण्यात येवू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी घेऊन बसवावा, असं शिवसेना (Shiv Sena) नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी म्हटलंय. याप्रकरणी आमदार रवी राणा, नवनीत राणा यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्यावर सावंत बोलत होते. शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत. ते आदर्श राजे होते. त्यामुळे त्यांचा पुतळा उभारणं म्हणजे प्रेम नाही, तर त्यांच्या आदर्शावर चालणं हे खरं प्रेम आहे, असंही ते म्हणाले.