“मानसिक स्थिती बिघडल्यानं चेतनकडून गोळीबार”, आरपीएफ वरिष्ठ अधिकऱ्याने दिली माहिती
जयपूर ते मुंबई एक्सप्रेसमध्ये एका आरपीएफ कॉन्स्टेबलने अंधाधूंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका आरपीएफ कॉन्स्टेबलसह चौघांचा मृत्यू झाला आहे. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे.
मुंबई, 31 जुलै 2023 | जयपूर-मुंबई एक्सप्रेस मध्ये एका आरपीएफ कॉन्स्टेबलने अंधाधूंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका आरपीएफ कॉन्स्टेबलसह चौघांचा मृत्यू झाला आहे. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कॉन्स्टेबल चेतन कुमारला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी करण्यात आली आहे. यानंतर मीडियाशी संवाद साधताना आरपीएफचे वरिष्ठ अधिकारी प्रवीण सिन्हा यांनी कॉन्स्टेबल आणि एएसआयमध्ये कोणताही वाद झाला नसून, चेतन मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याने ही घटना घडली असल्याचे सांगितले.
Published on: Jul 31, 2023 01:28 PM
Follow Us
Latest Videos
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...

