Anna Bhau Sathe | दीड दिवसात शाळा का सोडली? जाणून घ्या अण्णा भाऊ साठे यांच्या आयुष्यातील खास गोष्टी
पोथी वाचणाऱ्याकडून मुळाक्षरांची ओळख करुन घेणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांनी तब्बल 35 कादंबऱ्या, 14 तमाशा, 13 कथासंग्रह, 12 पटकथा, 10 पोवाडे, 3 नाटकं, 1 प्रवास वर्णन, 1 शाहिरी पुस्तक लिहिले.
Anna Bhau Sathe : जातीभेदाचे बळी ठरल्यानं अण्णाभाऊ साठे यांना केवळ दीड दिवसातच शाळा सोडावी लागली. मात्र, हे औपचारिक शिक्षण त्यांच्या साहित्यिक म्हणून प्रवासात अडचण ठरलं नाही. पोथी वाचणाऱ्याकडून मुळाक्षरांची ओळख करुन घेणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांनी तब्बल 35 कादंबऱ्या, 14 तमाशा, 13 कथासंग्रह, 12 पटकथा, 10 पोवाडे, 3 नाटकं, 1 प्रवास वर्णन, 1 शाहिरी पुस्तक लिहिले. त्यांच्या 35 पैकी 7 कादंबऱ्यांवर चित्रपट, 2 राष्ट्रीय पुरस्कार, 2 राज्य पुरस्कार मिळाले. त्यामुळेच त्यांची ओळख लोकशाहीर, लोकसाहित्यिक, साहित्यरत्न अशी झाली. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन प्रवासाचा हा खास धांडोळा. | Special interview of Prof Tulshiram Jadhav on life of Anna Bhau Sathe
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण

