Special Report | महाराष्ट्रातील पूर दुर्घटनांनंतरचा आक्रोश
कोल्हापुरात पंचगंगा नदीने असं काही रौद्ररुप दाखवलं की मोठ्या कष्टाने 2019 च्या महापुरातून सावरलेला संसार पुन्हा पाण्यात वाहून गेला.
दरड दुर्घटना आणि महापुरामुळे घरच्या-घरं उध्वस्त झालीयत… काहींवर कुटुंबाच्या-कुटुंग गमावल्याची वेळ आलीय तर कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये पुराचं पाणी ओसरल्यानंतरचं भीषण वास्तव समोर आलंय. कोल्हापुरात पंचगंगा नदीने असं काही रौद्ररुप दाखवलं की मोठ्या कष्टाने 2019 च्या महापुरातून सावरलेला संसार पुन्हा पाण्यात वाहून गेला.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

