AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | भारताला युद्धजन्य परिस्थितीप्रमाणे लढण्याची गरज!

| Updated on: May 01, 2021 | 8:50 PM
Share

Special Report | भारताला युद्धजन्य परिस्थितीप्रमाणे लढण्याची गरज!

कोरोनाच्या काळात जागतील सर्वात चिंताजनक स्थिती ही भारतात असल्याचं समोर आलं आहे. कारण भारतात आता दिवसाला चार लाख नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या ज्येष्ठ वैद्यकीय सल्लागाराने भारतात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा सल्ला दिला आहे. याबाबत माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !