Special Report | महाराष्ट्रात नेमंक चाललंय काय ?, विरारच्या आगीमागे नेमकं कोण ?
मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चिंता वाढली आहे. आरोग्य व्यवस्था आधीच कोलमडलेली आहे. त्यानंतर राज्यात मागील काही दिवसांपूसन काही विचित्र दुर्घटना घडत आहेत. नाशिकमध्ये ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला. तसेच आज विररमध्ये कोव्हिड हॉस्पिटलला लागलेल्या आगित तब्बल 15 जणांचा मृत्यू झाला. या घटनांमुळे मागील काही दिवसांपासून राज्य सरकारवर अनेक टीका होत […]
मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चिंता वाढली आहे. आरोग्य व्यवस्था आधीच कोलमडलेली आहे. त्यानंतर राज्यात मागील काही दिवसांपूसन काही विचित्र दुर्घटना घडत आहेत. नाशिकमध्ये ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला. तसेच आज विररमध्ये कोव्हिड हॉस्पिटलला लागलेल्या आगित तब्बल 15 जणांचा मृत्यू झाला. या घटनांमुळे मागील काही दिवसांपासून राज्य सरकारवर अनेक टीका होत आहे. त्याविषयीच हा स्पेशल रिपोर्ट…
Latest Videos
Latest News