मतदार कुणातं मटण खातात, बटण कुणाचं दाबतात समजत नाही, Gulabrao Patil यांचं वक्तव्य

इलेक्शन लागले की मतदार सकाळी शिवसेनेचे मटण खातात, दुपारी भाजपची शेव भाजी खातात व रात्री काँग्रेसची जेवणं करतात व वरुन सर्वांशी संबंध असल्याचे सांगत कुणाचं मटण खातात आणि कोणाचा बटन दाबतात ते समजत नाही अशी प्रतिक्रिया ही शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

| Updated on: Feb 12, 2022 | 7:23 PM

जळगाव : स्त्यांबाबत अभिनेत्रीचे नाव घेवून चुकीचं बोलून गेलो. त्यामुळे आता तो गाल सोडला आणि ओम पुरीचा गाल पकडला. त्यामुळे ओम पुरीच्या गालावर कोणी टीका करू नये असे वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भुसावळ येथे रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी केले आहे. इलेक्शन लागले की मतदार सकाळी शिवसेनेचे मटण खातात, दुपारी भाजपची शेव भाजी खातात व रात्री काँग्रेसची जेवणं करतात व वरुन सर्वांशी संबंध असल्याचे सांगत कुणाचं मटण खातात आणि कोणाचा बटन दाबतात ते समजत नाही अशी प्रतिक्रिया ही शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.