Sudhir Mungantiwar | अध्यादेश काढला तर निवडणूक पुढे ढकलता येते- सुधीर मुनगंटीवार

ओबीसी आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया दिली आहे. अध्यादेश न काढता गेलात तर निवडणुका पुढे ढकलता येणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.

Sudhir Mungantiwar | अध्यादेश काढला तर निवडणूक पुढे ढकलता येते- सुधीर मुनगंटीवार
| Updated on: Sep 11, 2021 | 8:28 PM

मुंबई : ओबीसी आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया दिली आहे. अध्यादेश न काढता गेलात तर निवडणुका पुढे ढकलता येणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे. कायदे आपणच तयार करतो. अध्यादेश काढला तर निर्णय सोपा होईल. कोरोना काळ अथवा कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याचा राज्याचा अधिकार अबाधित असल्याचेही मत कोर्टाने नोंदविले आहे. त्यामुळे विद्यमान कायद्याद्वारे हे शक्य नसून अध्यादेश आवश्यक आहे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.