Special Report | तपासणीचं सूत्रं CBI कडे; मेन लाईनचा सिग्नल तरी रेल्वे दुसऱ्या रुळावर आली कशी?

VIDEO | तपासाची सूत्र आता सीबीआयकडे, अपघातास कारण सिग्नल बिघाड ? नेमकं काय घडलं बघा स्पेशल रिपोर्ट

Special Report | तपासणीचं सूत्रं CBI कडे; मेन लाईनचा सिग्नल तरी रेल्वे दुसऱ्या रुळावर आली कशी?
| Updated on: Jun 05, 2023 | 7:14 AM

मुंबई : ओडिशातील बालासोरमध्ये घडलेल्या रेल्वे अपघाताचं कारण आता सीबीआय तपासणार आहे. अपघात कसा झाला, अपघाताचं कारण काय हे शोधून काढण्यासाठी आता या अपघाताच्या तपासाची सूत्र सीबीआयकडे देण्यात आली आहे. अपघाताचं कारण सापडलंय मात्र अहवाल आल्यावरच त्यावर बोलणार, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय. अपघातामागे इंटरलॉकिंग सिग्नलचा बिघाड कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र रेल्वेकडून तसं कोणतही ठोस कारण दिलेल नसल्याचं दिसतंय. तर रल्वेमंत्री म्हणताय अपघाताचं कारण समजलंय, दोषी देखील समोर आले आहे पण चौकशी अंती सगळं समोर येईल. रेल्वेचे अधिकारी म्हणताय कारण समजलंय पण ते प्राथमिक अवस्थेत असून या अपघाताच्या कारणाचा तपास सुरूये. मात्र हा मोठा रेल्वे अपघाड रूळावरून डबे घसरून झाला की दोन रेल्वे एकमेकांना धडकून झाला. याबाबत रेल्वेकडे अद्याप कोणतीही माहिती नाहीये. बघा स्पेशल रिपोर्ट

Follow us
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.