Sanajay Raut: हे राज्य भारतीय जनता पक्षाकडून खेचून घेतले आहे- संजय राऊत
हे राज्य भारतीय जनता पक्षाकडून खेचून घेतले आहे. हे राज्य टिकवायचे असेल. चालवायचे असले तर संजय राऊत, अरविंद सावंतासारखे लोक असून उपायोग नाही. हजारो लोक तयार झाले पाहिजेत असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
मुंबई – मी परत सांगतो , राज्य आपल्याला टिकवायचं असेल. या प्रवृत्ती विरोधात लढायचं असेल, टसर समोरच्या लोकांची ताकद ,समोरच्या लोकांच्या भूमिका बघून त्यानुसार आपल्याला आपल्या लोकांना तयार करावे लागेल. सैन्य हे पोटावरच चालत. शिवसेना(Shivsena ) प्रमुखांच्या काळामध्ये एका मोठी पिढी वडापाव खाऊन युद्ध करत होती. आता वडापाव (Wadapav)खाऊन युद्ध कराव लागणार नाही कारण महाराष्ट्र सरकार आपले आहे. महाराष्ट्रात आपले राज्य आहे. राज्य आपल्या हातात आहे. हे राज्य भारतीय जनता पक्षाकडून(BJP) खेचून घेतले आहे. हे राज्य टिकवायचे असेल. चालवायचे असले तर संजय राऊत, अरविंद सावंतासारखे लोक असून उपायोग नाही. हजारो लोक तयार झाले पाहिजेत असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
