महाराष्ट्रात राजकारणाचा दर्जा घसरला – एकनाथ खडसे
राज्यात राजकारणाचा दर्जा घसरला असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.
राज्यात राजकारणाचा दर्जा घसरल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सध्या राज्यात राजकारणाचा दर्जा घसरला आहे. खालच्या पातळीवर जाऊन एकोनएकांवर टीका केली जात आहे. या सर्व प्रकरणात मात्र जनतेचे प्रश्न मागे राहात असल्याचे त्यांनी म्हटले.
Published on: May 17, 2022 09:03 AM
Follow Us
Latest Videos
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...

