Major Accident in Ratnagiri कार आंबा घाटातील दरीत कोसळली दोघांचा मृत्यू
साखरपा पोलिस आणि स्थानिकांकडून आंबा घाटात रेस्क्यु ऑपरेशन (Rescue Operation) सुरु आहे. याच ठिकाणचा हा दुसरा अपघात आहे. या अपघातात एक महिन्याचे बाळ आणि एक महिला ठार झाली आहे. यापूर्वी स्विफ्ट कार खाली गेली होती. संरक्षक भिंत आणि गार्ड नसल्याने अपघात झाला.
रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात भीषण अपघात (Accident) झाला असून एक चारचाकी गाडी 400 फूट दरीत कोसळली. या गाडीत सहा माणसे प्रवास करीत होती. यापैकी दोन जण दगावल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आंबा घाटातील गायमुखच्या आधीच्या वळणावर हा अपघात झाला. साखरपा पोलिस आणि स्थानिकांकडून आंबा घाटात रेस्क्यु ऑपरेशन (Rescue Operation) सुरु आहे. याच ठिकाणचा हा दुसरा अपघात आहे. या अपघातात एक महिन्याचे बाळ आणि एक महिला ठार झाली आहे. यापूर्वी स्विफ्ट कार खाली गेली होती. संरक्षक भिंत आणि गार्ड नसल्याने अपघात झाला.
Follow Us
Latest Videos
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
