Uday Samant | अनेक जण तर घोषणा सुद्धा देत नाहीत, कारण त्यापैकी अनेक जण नाराज- tv9
उदय सामंत यांनी घोषणांवर बोलताना, घोषणा देणाऱ्यांमध्ये कितीतरी लोक नाराज आहेत. किती लोक नाईलाजाने त्या ठिकाणी बसलेले आहेत.
अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांचे नामोहरण करण्यासाठी वेगवेगळे नारे देताना दिसत आहेत. विरोधकांकडून आधी
50 खोके एकदम ओके आणि आता गद्दारांच्या हाती काय? ताठ वाटी… ताटवाटी… जय भवानी जय भवानी अशा घोषणा दिल्या जात आहेत. याबाबत विचारले असता उदय सामंत यांनी त्यावर बोलताना, घोषणा देणाऱ्यांमध्ये कितीतरी लोक नाराज आहेत. किती लोक नाईलाजाने त्या ठिकाणी बसलेले आहेत. हे लक्षात येत. तर काही लोक घोषणा पण देत नाही आता उद्यापासून देतील मी सांगितल्या नंतर पण काही लोक घोषणा पण देत नाहीत. विकासावर विश्वास ठेवून अनेकांनी शिंदे साहेबांसोबत चर्चा केलेली आहे. जे घोषणा देत होते त्यातील ही काही आमदार हे शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये असल्याचेही सामंत म्हणाले.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया

