Uday Samant | आगामी निवडणुकीत मविआच जिंकणार – उदय सामंत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडनुकाही महाविकास आघाडी जिंकेल अशा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.
देगलूरचा किंवा दादरा हवेली निकाल आपण पाहिला असेल त्याच निकालाची पुनरावृत्ती पुन्हा होणार आहे. मागच्या विधानपरिषदेच्या पाच जागांवर निवडणुका झाल्या होत्या. त्या पाच ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या. त्यामुळे आता ज्या ज्या निवडणुका होतील पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार आणि खासदारांच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन झालेलं दिसेल आणि या निवडणुका सुद्धा आम्ही जिंकू, असा दावा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलाय.
Follow Us
Latest Videos
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा

