AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग

उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट… दिल्लीत घडामोडींना वेग

| Updated on: Jul 22, 2026 | 1:44 PM
Share

दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर काल झालेल्या लाठीचार्जनंतर राजकीय वातावरण अधिक तापले आहे. तरुण आंदोलकांवर झालेल्या कारवाईचा विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून अनेक नेते आंदोलनाच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. अशात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले असून त्यांनी राजकीय हालचालींना वेग दिला आहे.

दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर काल झालेल्या लाठीचार्जनंतर राजकीय वातावरण अधिक तापले आहे. तरुण आंदोलकांवर झालेल्या कारवाईचा विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून अनेक नेते आंदोलनाच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. अशात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले असून त्यांनी राजकीय हालचालींना वेग दिला आहे.

दिल्लीत पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे सातत्याने विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करत असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी आधी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत चर्चा केली असून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशीही फोनवर संवाद होण्याची शक्यता आहे. या चर्चेत आंदोलनासह सध्याच्या राजकीय घडामोडींवर विचारविनिमय होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे.

मात्र, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा होणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दोन्ही नेत्यांकडूनही कोणतेही अधिकृत निवेदन प्रसिद्ध झालेले नाही. त्यामुळे या संभाव्य चर्चेकडे राज्यासह देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 22, 2026 01:44 PM

Follow Us
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..