Vaibhav Naik | नितेश राणे आणि कुटुंबीय म्हणजे येड्यांची जत्रा : वैभव नाईक
शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी राणे यांच्यावर टीका केलीय. नितेश राणे आणि कुटुंबीय म्हणजे येड्याची जत्रा आहे. राणे कुटुंबीय विविध पक्षातून जत्रा करत आहेत, असं नाईक यांनी म्हटलंय.
मुंबई : सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन शिवसेना तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. दोघांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी राणे यांच्यावर टीका केलीय. नितेश राणे आणि कुटुंबीय म्हणजे येड्याची जत्रा आहे. राणे कुटुंबीय विविध पक्षातून जत्रा करत आहेत. चिपी विमानतळ हा महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प आहे, असं वैभव नाईक यांनी म्हटलंय.
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

