विधानभवनच्या पायऱ्यांवरच्या चित्रीकरणास बंदी: सरकारकडून सूचना जारी: निलम गोऱ्हेंची माहिती

 बेजबाबदार वर्तनाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले असले तरी आता यावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. त्यामुळे हा निर्णय विरोधकांसाठी धक्का असल्याचे सांगण्यात येत आहे. 

विधानभवनच्या पायऱ्यांवरच्या चित्रीकरणास बंदी: सरकारकडून सूचना जारी: निलम गोऱ्हेंची माहिती
| Updated on: Aug 26, 2022 | 8:49 AM

मुंबईः राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू असल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यांनतर विधान भवनाच्या पायऱ्यांवर 2 दिवसांपूर्वी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये प्रंचड राडा (Political Clashes) झाला होता. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याने आरोप- प्रत्यारोपांच्या एकमेकांवर फैरीही झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर विधान भवनाच्या बाहेर आमदारांचा जोरदार राडा झाल्यानंतर आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर होत असलेल्या आंदोलनाच्या चित्रीकरणावर बंदी घालण्यात आलेली आहे. बेजबाबदार वर्तनाला आळा घालण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या असून याबाबतची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ही माहिती दिली आहे. बेजबाबदार वर्तनाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले असले तरी आता यावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. त्यामुळे हा निर्णय विरोधकांसाठी धक्का असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.