हिंदुत्त्वाची खरी तोतयेगिरी तर उद्धव ठाकरेंनी केली; विजय शिवतारेंनी सांगितली बाळासाहेबांची ‘ती’ आठवण

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली होती.  या टीकेला आता शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

हिंदुत्त्वाची खरी तोतयेगिरी तर उद्धव ठाकरेंनी केली; विजय शिवतारेंनी सांगितली बाळासाहेबांची 'ती' आठवण
| Updated on: Sep 30, 2022 | 8:43 AM

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली होती.  या टीकेला आता शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी (NCP),  काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनीच हिंदुत्त्वाची खरी तोतयेगिरी केली असा आरोप विजय शिवतारे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिल्याचंही यावेळी विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. यावेळी शिवतारे यांनी बाळासाहेबांच्या वक्तव्याची देखील आठवण करून दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा म्हटलं होतं की,  कितीही वाईट परिस्थिती आली तरी मी  राष्ट्रवादी, काँग्रेससोबत युती करणार नाही. वेळ पडली तर माझं दुकानं बंद करले. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्याच काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती केल्याचं शिवतारे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

 

 

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.