वीर सावरकरांना अडगळीत टाकण्याचं काम काँग्रेसनं केलं, विनय सहस्त्रबुद्धे यांचं टीकास्त्र
काँग्रेसने संस्थांना आणि पुरस्काराना नावं देताना कुठलाही विचार केला नाही. यापूर्वी अनेक संस्थांना आणि पुरस्कारांना नाव देतांना जबरदस्त घराणेशाहीचा पगडा होता, असा आरोप करत वीर सावरकरांना अडगळीत टाकण्याचं काम काँग्रेसच केलं, अशी टीका भाजप खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केली.
काँग्रेसने संस्थांना आणि पुरस्काराना नावं देताना कुठलाही विचार केला नाही. यापूर्वी अनेक संस्थांना आणि पुरस्कारांना नाव देतांना जबरदस्त घराणेशाहीचा पगडा होता, असा आरोप करत वीर सावरकरांना अडगळीत टाकण्याचं काम काँग्रेसच केलं, अशी टीका भाजप खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केली. तर संजय गांधींचे काही योगदान नसतांना नॅशनल पार्कला त्यांचे नाव देण्यात आले, यामागे नेमकी कुठली दृष्टी होती?, असा पलटवार खेलरत्न पुरस्कारावरुन होणाऱ्या टीकेवर त्यांनी केला.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

