मुंबई, ठाणे, पालघरला रेड अलर्ट, 11 ते 15 जून, संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण महाराष्ट्रात 11 ते 15 जून या कालावधीत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे (weather alert heavy rain in next five days in Maharashtra).

मुंबई, ठाणे, पालघरला रेड अलर्ट, 11 ते 15 जून, संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा
| Updated on: Jun 11, 2021 | 8:11 PM

मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण महाराष्ट्रात 11 ते 15 जून या कालावधीत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढच्या काही तासांमध्ये या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे (weather alert heavy rain in next five days in Maharashtra).

 

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.